लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महिनाभराने रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली. त्यात कार्यकर्त्यांचे आक्रमक रुप पाहून अखेर जिल्हाध्यक्षांना पक्षाची जिल्हा कार्यकारिणीच ...
यवतमाळात पोलीस भरती सुरू असून शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षेला प्रारंभ झाला. मोठ्या प्रमाणात उमेदवार यात सहभागी झाल्याने अशा खुल्या मैदानात लेखी परीक्षा घ्यावी लागली. ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही ...
पेरणीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून शेतीकरिता लागणारे बियाणे, खते असे साहित्य बाजारपेठेत विक्रीला आहे. एकीकडे शेती साहित्याची मुबलकता असली तरी, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत ...
मागील वर्षी अतिवृष्टी व गारपीटीच्या कटू आठवणी विसरुन शेतकरी पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला आहे; परंतु यंदा सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत अव्वाच्या सव्वा वाढ केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
अहमदनगर : जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या दुधाच्या संकलनात गतवर्षीच्या तुलनेत २ लाख ८२ हजार लीटरने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यात संगमनेर आणि कोपरगाव ...
आज जेवढी गरज शिवबाची आहे, त्यापेक्षा जास्त गरज आहे ती शहाजी राजे आणि जिजामाताची! कारण, जोपर्यंत हे घडत नाही, तोपर्यंत शिवाजी घडूच शकत नाही़ आज आपला २५ वर्षांचा तरूण पोरगा काय करीत आहे, ...