पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा ...
अकोले : रुंभोडी-इंदोरी-मेहेंदुरी शिवारात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मेहेंदुरी शिवारात बिबट्याने नऊ वर्षीय बालिकेवर हल्ला करून जखमी केले. ...
व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीला 15 जूनर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ...
शेवगाव : लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. भाजपाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले ...
सिहोरा परिसरातील नागरिकांना भारनियमनातून मुक्तता करण्यासाठी सिंगल फेज योजना देण्यात आली. मनात नसतानाही वीज ग्राहकांनी या योजनेला साथ दिली. परंतु आता याच परिसरात दिवस ...