महेबूब बक्षी , भादा गेल्या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ शेकडो हेक्टर्स जमिनीवरील पिके उद्धवस्त झाली़. ...
समाज घटकातील विद्यार्थ्यांंना शिक्षणात आवड निर्माण व्हावी, शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे जमा करण्याचे हेलपाटे दरवर्षी होऊ नये यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना एकदाच ...
खरीप हंगाम २0१४-१५ साठी जिल्ह्यात सोयाबीनसाठी सरासरी २,0१,२00 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना किमान ३,७५,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कमीत कमी २ लाख क्विंटल बियाण्यांची ...
शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने गारपीट नुकसानीचे अनुदान संबंधित विभागाला दिले; त्यानंतरही चांदूूरबाजार तालुक्यातील आठ हजार शेतकरी सात कोटींच्या अनुदानापासून अद्याप वंचित असल्याचे उपलब्ध ...
रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी जिल्ह्यात बिहार पॅटर्न राबविण्यात येत आहे. यंदाही सामाजिक वनिकरणच्या माध्यमातून ८५ गावांमध्ये हा पॅटर्न राबविण्यात ...
नवतपाने विदर्भात कहर केलाय. ४५ डिग्रीच्या आसपास पोहोचलेले तापमान यंदा ‘पन्नाशी’ गाठणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यांवर आता महापालिका आयुक्तांचे नियंत्रण राहणार आहे. दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन बालकांचे आरोग्यविषयक अहवाल आणि कुपोषणाची वस्तुस्थिती ...