महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चामोर्शी उपविभागातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली. ...
राज्य शासनाने नक्षलवाद्यांसाठी आत्मसर्मपण योजनेस २८ ऑगस्ट २0१५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आत्मसर्मपण निश्चिती व पुनर्वसन समिती समक्ष ...
शहरातील मुख्य मार्गावरील व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई वर्षातून एकदा केली जाते. यानुसार मुख्य मार्गावर व्यावसायिकांनी रस्त्यावरती केलेले बांधकाम व शेड तोडल्या जात होते. ...
युतीच्या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतांना त्यांनी ठाणो जिल्ह्यातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम केले. आणीबाणीनंतर जनता पार्टीची राजवट आली, ...
प्रलंबित असलेल्या मागण्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी गट अ संघटना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी २ जूनपासून बेमुदत संप पुकारले आहे. ...
अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ...