वाळूज महानगर : चोरट्यांनी टायर्स शोरूमचे शटर उचकटून २७ टायर्स व जवळपास २ लाख रुपयांचे कपाशीचे बियाणे लंपास केले. ...
सुरेश चव्हाण , कन्नड ग्रा. पं. मध्ये आपल्या नेतृत्वाखाली, ग्रामस्थांच्या सहभागाने व शासनाच्या सहकार्याने सत्यात आणण्याचा ‘पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना’ हा उपक्रम शासनाने आणला. ...
एस.टी.च लक्ष्य:जिल्ह्यात कडकडीत बंद ...
माळीवाडा : पाणीपुरवठ्याच्या विहिरीने पाण्याचा तळ गाठल्याने मिटमिटा येथील नागरिकांना तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...
औरंगाबाद : विशेष सभा घेण्याचे प्रयत्न असफल झाल्यानंतर आता जूनअखेरीस जिल्हा परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार आहे. ...
दुर्घटना : मृत एकाच परिवारातील; नऊ गंभीर ...
औरंगाबाद : भाज्या, फळांच्या साली, खरकटे आणि ओला कचरा वापरून घरातल्या घरात स्वयंपाकाचा गॅस तयार करता येतो. ...
परभणी: कृषी क्षेत्रामध्ये मृग नक्षत्राला मोठे महत्त्व आहे. ...
कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कोयना धरणग्रस्तांचे पन्नास वर्षानंतरही अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत ...
भोगाव : जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले कलंदर बाबांचा संदल ६ जून रोजी उत्साहात काढण्यात आला़ ...