रामटेक विधानसभा मतदारसंघात २00९ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही चौरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. गोंडवाना गणतंत्र पक्ष ऐनवेळी कोणाला उमेदवार म्हणून पुढे करणार, यावर तेथील निवडणुकीचे ...
मुले सोडून गेल्यानंतर आयुष्याची अखेर एकाकीपणे जगत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. वृद्धाचा उष्माघाताने तर वृद्धेचा भूक आणि तहान असह्य होऊन मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ...
राज्यातील ९९ मेगा पाणलोट प्रकल्पांपैकी ६८ पाणलोटांचे २६0 प्रकल्प तयार केले होते. त्यापैकी ३२ प्रकल्पांना नाबार्डने मान्यता दिली. या प्रकल्पांची किंमत १७१ कोटी ३१ लाख रुपये इतकी आहे. पणन ...
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकारचे ...
टाकळी : इयत्ता तिसरी आणि चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरात सुमारे ९२२ शिक्षकांनी सहभाग घेतला ...