३१ मेपर्यंत मुंबईतील नालेसफाई पूर्ण करण्याचा मनपाचा मानस आहे. त्यासाठी १ एप्रिलपासूनच नालेसफाईला सुरुवात झाली़ मात्र, आजही शहरातील नाल्यांची स्थिती पाहता १०० टक्के नालेसफाई अशक्य आहे. ...
केवळ १० हजार रुपये भरून जामीन घेण्यास नकार देणार्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला त्यापेक्षा हजारपट रकमेला लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मुकावे लागणार आहे. ...
ताज्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या यशाचे गुणगान करण्यात गुंतलेली भारतीय जनता पार्टी कितीही खरे-खोटे दावे करो पण त्यांचे यश चमत्कार असले तरी असे पहिल्यांदा घडलेले नाही़ ...
डिप्लोमॅटिक संबंधाची झुंज लावून देण्यात माध्यमांना रस असला तरी प्रत्यक्षात मात्र भारत-पाक संबंधाना या शपथविधीनंतर चांगले दिवस आले तर ते पाकिस्तानी जनतेलाही हवेच ...