अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेत यंदा प्रथमच एकवीस कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्यातील उपक्रमशील शाळेतील विविध उपक्रमांची निवड करून हा कार्यक्रम आखण्यात आला ...
हरिसाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत एका सांबराची विष कालवून शिकार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. वन विभागाने याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
एटापल्ली पंचायत समितीच्या सभापती ललिता मट्टामी यांचे पती व पंचायत समितीचे माजी उपसभापती घिसू मट्टामी यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून गुरूवारी सायंकाळी ७.३0 वाजता निघृण हत्या केली. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी परिश्रम घेतले. मात्र या निवडणुकीत युवा स्वाभिमान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या ...
केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती. त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला पराभव झाला, असे मत ...