प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी नमूने घेतले. प्रयोगशाळेतून तपासणी केली. यात एक हजार शंभर गावातील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना आरोग्य यंत्रणेने उपाययोजना करण्याचे ...
ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकरिता वरीष्ठांनी याकडे लक्ष देत सुविधा प्रदान कराव्या, अशी मागणी आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या ...
ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या परिभाषेत दिवसागणिक मोठा बदल होत आहे. आंतरराष्ट्रीय परिषद, टेकफेस्ट या माध्यमातून ज्ञानाला गती मिळून तंत्रज्ञानाची उत्क्रांती होते, शिवाय ज्ञानाला क्षितिजापलिकडे ...
जिल्ह्यातील बोर व अन्य कालव्याच्या दुरूस्तीच्या कामांना उन्हाळा संपायला येऊनही अद्याप सुररुवात झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्त्यांना गती देण्याची मागणी किसान अधिकार ...
कार्यालयीन वेळेच्या आधीच येथील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाला कुलूप लावून कार्यालय बंद करण्याचा प्रकार शुक्रवारी निदर्शनास आला. त्यामुळे कार्यालय या दिवशी सुरू होते वा नाही, याबाबत शंका व्यक्त ...
सद्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे. नागरिकांना गावाच्या बाहेरुन पाणी आणावे लागत आहे. काही गावात ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाद्वारे ...
सेंद्रिय शेतीकडे शेतकर्यांचा कल वाढविण्यासाठी केंद्र शासनाने ‘सेंद्रीय शेती गाव दत्तक योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंबलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...
बँकेतून बोलतो असे सांगत एटीएमचा कोड माहिती करून येथील विलास नत्थूजी नक्षीणे यांच्या सेलू येथील स्टेट बँकेतून बचत खात्यातून २२ हजार रुपयांची परस्पर उचल झाल्याची घटना घडली. ...
जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय. पारा तब्बल ४७ अंशावर चढला आहे. सूर्य पुन्हा आग ओकणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. असे असतानाही जिल्ह्यातील काही भागात तब्बल १४ ते १६ तास भारनियमन ...