वार्ताहर, कळंब/भूम शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
दिंडोरी : मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील विशाल केदार या युवकाचा भरतीच्या धावण्याच्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवी अंत झाला. ...
अकरावीसाठी विविध कोट्यांतील प्रवेश दहावीची मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर पहिल्या चार दिवसांत गुणवत्तेनुसार पूर्ण करण्याची सूचना शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे ...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील २११ लघु, मध्यम प्रकल्पात पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, शेतीमशागीची कामे पूर्ण केलेल्या बळीराजाचे मान्सूनच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे़ ...
केवल चौधरी/ गजेंद्र देशमुख, जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या भूमि अभिलेख कार्यालय असून अडचण नसून खोळंबा बनले आहे. नागरिकांचे अनेक कामे रखडली आहेत. ...