नाट्य कार्यशाळांमधून नाट्याभिनय आणि नाटकांचे तंत्र समजून घेणाऱ्या नव्या दमाच्या कलावंतांनी भव्यदिव्य काहीतरी करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांना गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या ‘नागमंडल’ ...
संग्राम बारमधील खूनप्रकरणी अद्याप कोणताही आरोपी पोलिसांना गवसलेला नाही. या बारमधील सीसीटीव्हीला संलग्न असलेल्या रेकॉर्डिंग बॉक्समधील डाटा गहाळ करण्यात आल्याने, आरोपींना हुडकून काढणे ...
औरंगाबाद : बदली प्रकरणावरून स्टाफ नर्सचे आरोग्य उपसंचालक कार्यालयातील लिपिकाशी जोरदार भांडण झाले व त्याचे पर्यवसान दोघांनीही क्रांतीचौक पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात झाले. ...
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वाऱ्याची भयानकता इतकी होती की, त्याचा फटका जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना बसला. ...