जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणावर घेण्यात आली नाही. त्यामुळे यावर्षी नागरिकांना पाणीटंचाईच्या ज्या झळा सोसाव्या लागल्या त्यापेक्षा आणखी तीव्र टंचाईला पुढील वर्षी तोंड द्यावे लागेल, ...
यावर्षी अतवृष्टी आणि नंतर गारपिटीने खरीप व रबी हंगामात मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी तो पैशाची जुळवाजुळव करीत आहे. ...
चक्रीवादळासारख्या आलेल्या सोसाट्याच्या वार्याने उमरखेड तालुक्यातील चातारी, ब्राम्हणगावसह अनेक गावांना अवघ्या पाच मिनिटात उद्ध्वस्त केले. वादळात टिनपत्रे पत्त्यासारखी उडून गेली. ...
प्रचंड वादळात घरावरील टिनपत्रे उडून जाऊ नये म्हणून घरावर चढून दगड ठेवताना चक्क टीनपत्र्यासह एक इसम २00 फूट उडून गेला. एका वीज खांबावर डोके आदळल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. ...
गावागावात तीव्र पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा केला जात असतानाही यवतमाळ जिल्ह्याला जलस्वराज्य टप्पा - २ प्रकल्पातून वगळण्यात आले. केंद्र शासनाच्या योजनेतून बाद झालेला जिल्हा हे जिल्ह्यातील ...
पिपरी (मेघे) नजीकच्या गणेशपूर येथे रविवारी आलेल्या वादाळाने गावात थैमान घातले. वादळात गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले. तसेच घरातील साहित्याचे नुकसान झाले. यात एक गाय व दोन बैलही ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ नवी भरारी घेण्यासाठी सज्ज झाले असन आगामी काळात विद्यापीठात सामुदायिक रेडियो, सामुदायिक महाविद्यालय आणि अँकेडमिक स्टॉफ कॉलेज सुरू करणार ...