रंग हे जीवनात आनंद भरतात, परंतु हेच रंग भाज्यांमध्ये वापरले तर ते मनुष्यासाठी हानीकारक ठरू शकतात. भाज्यांना कृत्रिम रंग चढवून त्यांना विक्री करण्यासाठी भंडाराच्या बाजारात आणल्या जात आहे. ...
उस्मानाबाद : प्रवेश रद्द केल्यानंतर १२ वीची सनद व जातीचे प्रमाणपत्र परत देण्यासाठी संस्थाचालकाच्या सूचनेवरून दहा हजाराची लाच घेणाऱ्या महिला ट्यूटरला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ...
नरसिंग टोला / देव्हाडा (बु.) येथील वैनगंगा खासगी आयटीआय संस्थेने फिटर ट्रेड म ध्ये सन २0११ - १२ या वर्षात (दोन वर्षीय) प्रशिक्षण पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांचा निकाल दिलेला नाही. ...
नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे हे राज्याचे आद्यकर्तव्य आहे. तुमसर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार पाणी पुरवठा योजना पाच वर्षापूर्वी तयार केल्या. या योजनेवर सुमारे २0 कोटींचा खर्च ...
पाच दिवसांपासून उष्णतेची आगपाखड सुरु आहे. सुर्याची सर्वाधिक धग आजही जिल्हावासियांना सहन करावी लागली, रविवारी पुन्हा पारा पाच अंशानी वाढला असून ४८ अंश सेल्सिअस ही यावर्षीच्या ...
वीज वितरण कंपनीने भारनियमनाच्या वेळा निर्धारित केल्या असल्यातरी याव्यतिरिक्त शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणार्या केबलमध्ये बिघाड आला. ...
भाजपचे नेते तथा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले. मुंडे यांनी सीट बेल्ट लावला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता, ...
कळंब : कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील राम कुंभार या तरुण शिल्पकाराच्या शिल्पकलेचे प्रदर्शन सध्या मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरु आहे. ...