बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमनाची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी तसेच या अधिनियमांतर्गत जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात येणार आहेत. ...
यंदा जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. ...
लातूर : तालुक्यातील चांडेश्वर येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांसाठींच्या धान्याच्या परिमाणाच्या पावत्यांवर दुसऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे शनिवारी आढळून आले़ ...
चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरांच्या सीमा वाढत आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने नागरिकांना खासगी वाहने घ्यावी लागत आहे. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होत आहे. ...
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावली असून, गुरुवारी सायंकाळी दीड तास मोठा पाऊस झाल्याने चिंतातूर शेतकऱ्यांंच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ ...
चेतन धनुरे/ श्रीपाद सिमंतकर/ दयानंद बिरादार , उदगीर नुकतेच ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ ...
आमगाव येथे डांबरीकरण ते तसरे यांच्या घरापर्यंत सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र रस्त्याच्या कडेला नाली नसल्याने गावकऱ्यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी घुसले. ...