पळसगाव (बाई) या गावाला नदीचा वेढा आहे. यामुळे ग्रामस्थांना गावाबाहेर जाण्याकरिता नदीपात्राचा अडथळा पार करावा लागतो. यातच नदीपात्रालगत बेशरमच्या झाडांचा विळखा असून पुलाखाली गवत वाढलेले आहे. ...
समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महिलेच्या पतीने ग्रा.पं. सदस्यास मारहाण केली. या विरोधात तक्रार दाखल केली असता अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. ...
परिसरातील रस्त्यांची बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे दुरवस्था झाली आहे़ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांत वाढ झाली आहे़ पावसाळा सुरू झाला असताना परिसरातील रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवण्यात आलीत़ ...
जालना : जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी सोमवारी पोलिस निरीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीतून गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे आदेश बजावले आहेत. ...
पोलिसांना हक्काचे घर मिळावे म्हणून कार्यरत ठाण्यांमध्ये क्वॉर्टर देण्यात येतात़ आष्टी पोलिसांचे क्वॉर्टर क्षतिग्रस्त झाल्याने राज्य शासनाने दीड कोटी रुपये खर्च करून इमारत बांधली. ...
जिल्ह्यात आज दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. कारंजा (घाडगे) तालुक्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ...
येथील पोलीस ठाण्याला ठाणेदार म्हणून आयपीएस अधिकारी लाभले आहे. त्यांच्या काळात येथील अवैध वाहतूक व गुन्हेगारीवर आळा बसणार असे सर्वसामान्यांना वाटत असताना उलटेच झाले. ...
ग्रामपंचायत आनंदवाडी येथील पोटनिवडणुकी संदर्भात तलाठ्याने कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे गावाकऱ्यांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या प्रकरणी गावकऱ्यांनी ...
येथील वॉर्ड क्रमांक ६ मधील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील नागरिकांना येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात नागरिकांच्या घरून निघाणारे ...