प्रसाद आर्वीकर, परभणी बदलत जाणारे हवामान, वाढलेली महागाई आणि खते, बियाणांसाठी होणारी धावपळ या सर्व बाबींमुळे शेती आश्वासक राहिली नाही. मागील काही वर्षांत शेतीत अनेक प्रयोग झाले. ...
ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने मंगळवार (दि.१) पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे मानद अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली. ...