जांब येथे मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली आहे. जांब गाव केळीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने जांब येथील केळीचे पिके भुईसपाट केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ...
धानाचा जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. आज दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे भाव दिसून आले. पावसाने हजेरी लावल्यानंतर ...
गहू, तांदूळ व डाळ जास्त काळ सुरक्षित राहावे यासाठी रोजच्या वापरातील पांढऱ्या कांद्याची भुकटी तयार करण्यात येते. त्यासाठी हा कांदा बाजारातून कारखान्यात नेला जात आहे. भुकटीच्या या गोरखधंद्यामुळे ...
केज : येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील रस्ते शून्य कचरा क्षेत्र म्हणून ओळखण्याकरिता मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी शून्य कचरा क्षेत्र मोहीम हाती घेतली आहे. ...
वडवणी: तालुक्यातील देवडी येथील भागात ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा व ८ अच्या उताऱ्याला नसतानाही त्यांची नावे गारपीटग्रस्त अनुदानाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. ...
स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या व्यावसायिकांची मुस्कटदाबी करण्यासाठी महापालिकेने रणनीती आखली आहे. २३ जूनपासून प्रतिष्ठाने सील करण्यासह बँक खाते गोठविण्याची कारवाई करण्याबाबतच्या ...