पारनेर : गारपिटीमुळे केवळ त्यावेळच्या पिकांचेच नुकसान झाले असे वाटत असले तरी पारनेर तालुक्यातील गारपिटीने शेतकऱ्यांचे निरनिराळ्या मार्गांनी नुकसान झाल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. ...
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पावसाळा नजीक येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात पूर, दरडी कोसळणे, घरांची पडझड अशा विविध पकारांनी शेतकरी व नागरिकांचे नुकसान होत असते ...
अहमदनगर: महापौर संग्राम जगताप यांचा वाढदिवस हजारो चाहते व पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाला. सर्वांनी संग्राम जगताप यांना आगामी विधानसभा निवडणुकीतील ...
महावितरणच्या सावळागोंधळापायी महानगरपालिका प्रशासन हैराण झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता विजेचे भारनियमन करण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होवू लागला आहे. ...