परभणी- दीड महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर १६ जून रोजी सकाळीच जिल्हाभरातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या... तासिकांच्या घंटांचे टोल पुन्हा - पुन्हा खणखणू लागले... ...
जालना : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी पीक कर्ज वितरणात कासवगतीने सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये मागील दहा दिवसांत भाजपाच्या पाच नेत्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. भाजपा नेते राकेशकुमार रस्तोगी यांचा मृतदेह रविवारी बरेली जिल्ह्यात आढळला ...