बाबूराव चव्हाण, उस्मानाबाद राज्यामध्ये चर्मोद्योगाचा विकास व्हावा, चर्म वस्तुंसाठी बाजारपेठे उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. ...
कळंब : शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त दर मिळून बाजारपेठेत होणारी लूट थांबावी, यासाठी शासनाने राबविलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या ससेहोलपटीच्या कथा अद्यापही सुरूच ...
मुंब्य्रातून मालमत्ता कराची सुमारे ४० कोटींच्या थकबाकीची वसुली व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने जन्म किंवा मृत्यू दाखला हवा असेल तर मालमत्ता कर भरा, अशा आशयाचे परिपत्रक काढले आहे ...
उस्मानाबाद : महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेपेक्षा पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सोपी आणि कमी वेळ खाणारी आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांना शासनाकडून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. ...
परंडा : नगर जिल्ह्यातील भगवान गढावरुन भगवान बाबाच्या पालखीचे तर ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थळ असलेल्या आपेगाववरुन ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीचे परंड्यात आगमण झाले. ...
भटका कुत्रा चावल्यानंतर रुग्णाला दिली जाणारी इमीनो ग्लो बी नीन्स ही लस कळवा रुग्णालयात उपलब्ध नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली ...
हिंगोली : जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीने जिल्हा परिषदेतंर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांचे नुकसान झाल्याने दुरूस्तीसाठी मिळालेल्या १० कोटी ७९ लाख रुपयांपैकी ७ कोटी ६९ लाख रुपयांच्या कामांना ...