शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय क्षेत्रात यशापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST

कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्र हे सतत विस्तारत जाणारे व नवनव्या बदलांना सामोरे जाणारे क्षेत्र असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत ...

कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्र हे सतत विस्तारत जाणारे व नवनव्या बदलांना सामोरे जाणारे क्षेत्र असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहण्याची गरज आहे. या क्षेत्रात यशापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे मानून त्या ध्येयाने प्रेरित व्हा, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी प्रथम वर्ष एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना केले.

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी शासन निर्देशानुसार सहा महिने उशिराने एमबीबीएस प्रथमवर्ष वर्ग सुरू झाले आहेत. या नव्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे मंगळवारी स्वागत करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वसुधा निकम आदी उपस्थित होते.

यावर्षी देशातील २० राज्यांमधील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, मणिपूर, केरळ, प. बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडीशा, राजस्थान, दमण, झारखंड, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सुरेश खोपडे उपस्थित होते.

फोटो: ०३ डीवाय पाटील

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल.