शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले..?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अजब प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:20 IST

मुद्दाला दिली सोयीस्कर बगल

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते, मी दिले होते का? मी तर दिलेले नाही, असे अजब उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत कर्जमाफीच्या मुद्याला बगल दिली. लाडक्या बहिणींसह सर्वच योजनांचे पैसे देणार असून, राज्य सरकारने त्याची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांचा राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यातर्फे शुक्रवारी अडकूर (ता. चंदगड) येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु आता सत्ता आल्यानंतर सरकार त्याबाबत बोलायला तयार नाही.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लाडक्या बहीण योजनेच्या पुढील हप्त्याचे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तातडीने नियोजन केले आहे. सर्वच योजनांचे पैसे देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे.पालकमंत्रिपदावरून काय अडले?रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पालकमंत्री नाही म्हणून काही अडले आहे का ? सर्व कामे होत आहेत, कोण काय बोललं याबद्दल मला विचारू नका, असं म्हणत त्यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीMahayutiमहायुती