शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

टोल प्रश्नी पालकमंत्री काय करू शकतात?

By admin | Updated: June 27, 2014 01:12 IST

हर्षवर्धन पाटील यांची हतबलता

कोल्हापूर : टोलचा प्रश्न हा फक्त कोल्हापूर पुरता मर्यादित नाही. याचा अंमल राज्यभर लागू होणार आहे. मूल्यांकन समितीचा अहवाल येऊ द्या. मुख्यमंत्री स्तरावरच याचा निर्णय घेतला जाईल. टोल प्रश्नी पालकमंत्री काय करू शकतात, अशी हतबलता आज, गुरुवारी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आपली विनंती धुडकावून लावत आयआरबीने शहरातील टोलवसुली सुरू केली. या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.हर्षवर्धन पाटील म्हणाले, टोलबाबत संपूर्ण राज्याचे धोरण नव्याने ठरविले जात आहे. कोल्हापूरला टोल मुक्त करण्यासाठी शासन पाऊले टाकत आहे. टोल हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. एकट्या कोल्हापूरसाठी स्वतंत्र विचार करता येणार नाही. यासाठी थोडी कळ सोसा, मुख्यमंत्र्यांच्या दारात उपोषण करून काही उपयोग होणार नाही. मूल्यांकन समितीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मी स्वत:, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आम्ही सर्व बसून कोल्हापूरचा टोल प्रश्न मार्गी लावू. (प्रतिनिधी)