शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Kolhapur- शिवनाकवाडी विषबाधा प्रकरण: तब्बल एक महिन्यानी आला खीर तपासणीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:56 IST

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे विषबाधा प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीसाठी घेतलेल्या खिरीचा अहवाल आला असून, त्यामध्ये ...

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे विषबाधा प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीसाठी घेतलेल्या खिरीचा अहवाल आला असून, त्यामध्ये कोणताही दोष आढळून आलेला नाही. पाण्याचा अहवाल अद्याप बाकी असून, या अहवालानंतरच विषबाधा कशातून झाली, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पाणी तपासणी अहवालाकडे गावचे लक्ष लागून राहिले आहे.शिवनाकवाडी येथील कल्यानताई यात्रेमध्ये महाप्रसादानंतर सुमारे ७०० हून अधिक लोकांना विषबाधा झाली होती. ६ फेब्रुवारीला ही घटना घडली होती. यामध्ये बाळासो सदू आरगे (वय ६२) या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली होती.या घटनेनंतर विषबाधा नेमकी कशातून झाली, याचा शोध घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महाप्रसादाचे खिरीचे अन्न व वापरण्यात आलेल्या पाण्याचे नमुने घेतले होते. तब्बल एक महिन्यानी खीर तपासणीचा अहवाल आला असून त्यामध्ये कोणताही दोष नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पाण्याचा अहवाल अद्याप येणार असून, त्याच्या अहवालाकडे गावचे लक्ष लागून राहिले आहे.

महाप्रसादातील खिरीचे अन्न आणि पाणी तपासणीसाठी घेतले होते. खिरीचा अहवाल प्रमाणित असून पाण्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. - प्रदीपा फावडे, अन्न व औषध प्रशासन सहायक संचालक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधा