शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

Kolhapur: नेतृत्व योग्य नसल्यानेच ‘हमीदवाडा’, ‘भोगावती’, ‘कुंभी’ची स्थिती बिकट; अजित पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 19:08 IST

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील राज्यातील संस्था आदर्शवत

गारगोटी : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील ‘केडीसीसी’, ‘गोकुळ’, कोल्हापूर बाजार समिती या संस्थांचा कारभार आदर्शवत आहे. के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘बिद्री’ साखर कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांत आहे. नेतृत्व योग्य असले की संस्था बळकट होतात, चुकीच्या नेतृत्वामुळे संस्था रसातळाला जातात. ‘बिद्री’च्या कार्यक्षेत्रातील ‘भोगावती’, ‘हमीदवाडा’, ‘कुंभी’, ‘गडहिंग्लज’, ‘आजरा’ या कारखान्यांची अवस्था बिकट आहे. आठ-नऊ महिने कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, हे फार चांगले नसल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मुदाळ (ता. भुदरगड) येथे माजी आमदार के. पी. पाटील यांनी जाहीर सभेत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. त्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील सहकारी सूतगिरण्या अडचणीत आल्या असताना ‘हुतात्मा’ सूतगिरणी आर्थिकदृष्टया सक्षम आहे. ‘गोकुळ’ दूध संघाने तर २० लाख लिटरचा टप्पा गाठला आहे. राज्यातील आदर्शवत सहकारी संघ आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेतृत्वाखाली उत्तमप्रकारे संस्था चालवल्या जातात.कितीही मशाली पेटवा; हदयात ‘राष्ट्रवादी’चके. पी. पाटील यांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हातात घड्याळ आणि हदयात राष्ट्रवादी असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

‘के. पी.’-‘ए. वाय.’ वादाचे ऑपरेशन करूके. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यामुळेच हसन मुश्रीफ जिल्ह्याचा नेता झाला. याची जाणीव मला असून, त्यांच्यातील वाद मिटवणारच. ‘के. पी.’नी कितीही विरोध केला तरी मी आग्रह सोडणार नाही. दोघांमधील वादाच्या मुद्याचे ऑपरेशन करू, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेAjit Pawarअजित पवार