शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

मग महायुतीने फसवणूक केली का..?, राजू शेट्टी यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 18:14 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार असे अभिवचन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. मग, त्यांनी ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार असे अभिवचन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते. मग, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली का? हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करावे, असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.उपमुख्यमंत्री अजित पवार अडकूर (ता. चंदगड) येथे कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिलेच नव्हते, असे म्हटल्यानंतर त्यावर शेतकरी संघटनांमध्ये पडसाद उमटू लागले आहेत. याबाबत शेट्टी म्हणाले, महायुतीने जाहीर केलेल्या वचननाम्यात शेतकरी कर्जमाफीसह शेतीमालाला हमीभावापेक्षा २० टक्के जादा अनुदान देऊ, असेही सांगितले होते.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले..?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अजब प्रश्न 

असे असताना उपमुख्यमंत्री पवार हे आम्ही आश्वासन दिलेच नव्हते, असे म्हणत असतील तर शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली का? असा सवालही शेट्टी यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीFarmerशेतकरीAjit Pawarअजित पवारRaju Shettyराजू शेट्टी