शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या 25 लोकांना वाचविले, अग्निशमन दलाचं धाडसी काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 08:28 IST

पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापुरातून पाणी कमी झाले, असे समजून कोल्हापूर-बेंगलोर महामार्गावर

एकनाथ पाटील

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापुराचे पाणी कमी झाले, असे समजून कोल्हापूर-बंगळुरू महामार्गावर शिरोली पुलापासून 25 नागरिक आपल्या घराकडे जाण्यासाठी चालत निघाले होते. त्यावेळी, अचानक पाण्याच्या प्रवाहात स्वत:ला सावरणं शक्य न झाल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. त्याचवेळी, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन या 25 जणांचा जीव वाचवला. रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ही लोकं पुरामुळे अडकून पडली होती.

महामार्गावरुन मार्ग काढत असताना घडलेल्या या अपघातानंतर हे लोक भेदरले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. इस्लामपूरच्या पेठवडगाव परिसरातील हे सर्व नागरिक असून अग्निशमन दलातील जवानांच्यारुपाने त्यांना देवच भेटला. सुनिल वाईगडे, मनिष रणपिसे, मधुकर जाधव, तानाजी वडर, सुनिल यादव अभय कोळी, प्रमोद मोरे अग्निशमन दलातील या जिगरबाज अधिकाऱ्यांनी 25 नागरिकांचा जीव वाचवला.

या नागरिकांचा जीव वाचला. 

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊस