शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

Video : पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या 25 लोकांना वाचविले, अग्निशमन दलाचं धाडसी काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 08:28 IST

पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापुरातून पाणी कमी झाले, असे समजून कोल्हापूर-बेंगलोर महामार्गावर

एकनाथ पाटील

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महापुराचे पाणी कमी झाले, असे समजून कोल्हापूर-बंगळुरू महामार्गावर शिरोली पुलापासून 25 नागरिक आपल्या घराकडे जाण्यासाठी चालत निघाले होते. त्यावेळी, अचानक पाण्याच्या प्रवाहात स्वत:ला सावरणं शक्य न झाल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. त्याचवेळी, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन या 25 जणांचा जीव वाचवला. रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ही लोकं पुरामुळे अडकून पडली होती.

महामार्गावरुन मार्ग काढत असताना घडलेल्या या अपघातानंतर हे लोक भेदरले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. इस्लामपूरच्या पेठवडगाव परिसरातील हे सर्व नागरिक असून अग्निशमन दलातील जवानांच्यारुपाने त्यांना देवच भेटला. सुनिल वाईगडे, मनिष रणपिसे, मधुकर जाधव, तानाजी वडर, सुनिल यादव अभय कोळी, प्रमोद मोरे अग्निशमन दलातील या जिगरबाज अधिकाऱ्यांनी 25 नागरिकांचा जीव वाचवला.

या नागरिकांचा जीव वाचला. 

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊस