शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील सुरक्षा रामभरोसे, ‘फायर ऑडिट’मधून समोर आली गंभीर बाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:28 IST

गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार?

कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिराचे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले फायर ऑडिट सोमवारी पूर्ण करण्यात आले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांनी केलेल्या पाहणीत एखाद्यावेळी मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याच्यापासून बचावाची कोणतीही यंत्रणा मंदिर प्रशासनाने सज्ज ठेवलेली नसल्याची गंभीर बाब या ऑडिटमधून समोर आली.अग्निशमन विभाग व देवस्थानचे कर्मचारी यांनी सोमवारी एकत्रितपणे फायर ऑडिटच्या अनुषंगाने अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी केली. त्यावेळी बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. एखादी मोठी घटना घडली तर त्यापासून बचाव करणारी कोणतीही यंत्रणा त्याठिकाणी उपलब्ध नाही. अग्निशमन दलाची वाहने मंदिर परिसरात येईपर्यंत प्रारंभिक बचावाची साधनेही तेथे नसल्याचे आढळून आले. मंदिर परिसरात अग्निशमन दलाकडे असलेली वाहने, रुग्णवाहिका आत जाऊ शकत नाही, अनेक अडथळे आतमध्ये असल्याचे दिसून आले.

वायरिंग अतिशय जुनाट, गुंतागुंतीचेमंदिर परिसरात फायर इन्स्टिग्युशन, पाण्याची टाकी, मंदिर परिसरातील तटबंदीवर प्रत्येक पंधरा मीटर अंतरावर होजरिल सिस्टीम, प्रेशर पंप बसवावी लागणार आहेत. इलेक्ट्रीक वायरिंग अतिशय जुनाट व गुंतागुंतीचे असल्याचे त्याचेही एकदा ऑडिट करून घ्यावे लागणार आहे. प्रत्यक्ष पाहणीवेळी या गोष्टींची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.

गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार?नवरात्रोत्सवात मंदिर आवारात मोठी गर्दी असते, विशेषत: मुखदर्शन व पालखीवेळी चेंगराचेंगरीचे प्रकार घडत असतात. त्यावर कसे नियंत्रण मिळवायचे या अनुषंगानेही सोमवारी पाहणी झाली. पालखी मिरवणूक तसेच मुखदर्शनाच्या गर्दीवर उपाययोजना करण्याची गरज पाहणीतून पुढे आली. ज्या पद्धतीने गाभाऱ्यापर्यंत जाणाऱ्या भाविकांची रांगेची व्यवस्था करण्यात येते तशाच पद्धतीने मंदिर परिसराच्या बाहेरूनच स्वतंत्र रांग मुखदर्शनासाठी करावी लागणार आहे, ज्यामुळे भाविक मंदिर आवारात विनाकारण रेंगाळणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर