शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

पालेभाज्या महागल्या, कोल्हापूरकरांना कडधान्यांचा आधार; दुधाची तहान ताकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:29 AM

गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरकरांना कडधान्यांचा आधार; चढे दर खिशाला परवडेनासेपूरपरिस्थितीमुळे पालेभाज्यांची आवक मंदावली

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.रोजच्या जेवणात नियमितपणे अनेकांना भाजीपाला असल्याशिवाय जेवण जात नाही. मात्र, अशा खवय्यांना गेल्या आठवडाभरात केवळ आणि केवळ कडधान्यांचे मोड आलेले उसळ, आमटीवरच पालेभाजीची तल्लफ भागवावी लागत आहे. अशा या कडधान्यांमध्ये स्वयंपाक त्वरित होणारा पदार्थ म्हणून मसूरडाळ सध्या जोर सुरू आहे.

पूरग्रस्तांच्या पातळ भाजीमध्ये हाच पदार्थ अधिक दिसत आहे. याशिवाय मूग, चवळी अशा कडधान्यांची उसळ जेवणात हमखास दिसत आहे. या कडधान्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. घाऊक बाजारात मसूर ६० रुपये नियमित, तर बेळगावी १२० ते १३० रुपये असा प्रतिकिलो दर आहे.

मटकी १२०, तर मूग ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे आहे. हाच दर किरकोळ व्यापाऱ्यांकडे दहा ते वीस रुपये जादा दराने ग्राहकांना पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल असे कडधान्य खरेदीकडे वाढला आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागविली जात आहे. दर कमी असल्याने अशा प्रकारची भाजी रोजच्या जेवणात हमखास मेन्यू बनली आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरvegetableभाज्या