शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

कोल्हापूरजवळ खासगी बसचा अपघात; ट्रॅव्हल्स वारणा नदीच्या पुलावरुन कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 10:26 IST

आज सकाळी गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या बसचा अपघात झाला.

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कोकरुड येथे एका खासगी बसचा अपघात झाला.  येथील वारणा नदीच्या पुलावरुन खाली एक खासगी बस कोसळल्याची घटना समोर आली आहे, ही घटनीा सकाळी ८ वाजता घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेली माहिती अशी, आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान पावलो कंपनीची ट्रॅव्हल्स गोव्याहून मुंबईला जाण्यासाठी शाहूवाडी-कराड मार्गे जात होते. ही बस अमेणी घाट मार्गे कोकरुड पुलावर आली, तेव्हा चालकाचा बसवरील ताबा सुटला. यामुळे ही बस पुलावर वारणा नदील कोसळली. या अपघातात एकुण ४० प्रवासी प्रवास करत होते, काही प्रवासी जखमी झाले आहेत.  जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

निवडणूक आयोग राष्ट्रवादी कोणाला देणार? आज सुनावणी; निकालाचीही प्रतिक्षा

अपघात झाल्यानंतर काही वेळातच स्थानिकांनी आणि पोलिसांनी मदत मोहिम राबवली. यामधील अडकलेल्या प्रवशांना बाहेर काढले आणि त्यांनी रुग्णालयात दाखल केले. वारणा नदी  पात्रात पाणी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरSangliसांगली