कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या मूर्ती संवर्धनासाठी व आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी देवस्थान समितीने चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, ते गुरुवारपासून कार्यान्वित झाले आहेत. येथील हालचालींवर देवस्थानच्या कार्य ...
मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे पुणे जिल्ह्यातील जेजुरीनजीक असलेल्या राजेवाडी स्टेशनजवळ बुधवारी (दि. २५) रात्री लुटली. याप्रकरणी तिघा प्रवाशांनी कोल्हापूर रेल्वे पाेिलसांत गुरुवारी सकाळी फिर्याद दिली. यामध्ये तीन प्रवाशांचे ए ...
दुचाकीवरून शिकवणीला जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून त्यांतील एकाने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कोल्हापुरातील शाहूपुरी एक्स्टेन्शन रस्त्यावर गुरुवारी सकाळी घडली. या ...
वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. हे अपघात कमी होण्यासाठी डॉ. पवार लिखित पुस्तक ‘रस्ते सुरक्षा ’ संबंधी पुस्तक उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे केले. ...
शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रासमोरील प्रश्नांकडे सरकार आणि शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडविण्याची गरज असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ ...
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्याशी जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले बुधवारी होणा-या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार होते ...
कोल्हापूर : पुण्यातील साखर संकुलामध्ये राज्यभरातील साखर कारखान्यांना शेतकरी निवास कक्ष देण्यासाठी भरून घेतलेले एक कोटी सहा लाख रुपये संबंधित कारखान्यांना परत करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे. ...
बिद्री : शेतकºयांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशीच राज्य सरकारची भूमिका असून, त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सरकारने केले आहे. तरीही काही लोक धुराडी पेटू न देण्याची भाषा करत आहेत. कायद्याने निश्चित केलेल्या ७०:३० सूत्रांनुसार यंदा चांगला ...
सरवडे : राजकारणामुळे समाजात तेढ, तर घराघरांत वैमनस्य निर्माण होत आहे. लोकशाही प्रक्रियेत निवडणुका अपरिहार्य आहेत. निवडणुकीपुरते राजकारण करीत निकालानंतर सर्व हेवेदावे विसरून प्रेम आणि दोस्ती यातून विधायक समाजनिर्मिती ,विकासाचे प्रश्न यापुढे हातात-हात ...