कोल्हापूर : टोमॅटोंची आवक वाढल्याने घाऊक बाजारात तीन रुपये किलोपर्यंत दर खाली आला आहे. किरकोळ बाजारात तर लालभडक टोमॅटो दहा रुपये किलो झाला आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळ, बाजरीची मागणी वाढली असून, तीळगूळ व तिळाच्या गोळ्यांची आवकही चांगली आहे ...
कोल्हापूर : शिवडाव (ता. भुदरगड) येथील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करून किडनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नीलेश अनिल जाधव (वय १६) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या किडनीचे ...
गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असून, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मात्र रुग्णांचे नातेवाईक आधार नंबर देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. त्यामुळेच महापालिकेकडे सीपीआरमधील जन्म-मृत ...
नववर्षाचे स्वागत करताना अनेक व्यक्ती, संस्थांनी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या, मात्र बालवयातच शिवाजी विद्यापीठातील विविध विभागाची माहिती करुन घेण्याचा संकल्प केलेल्या येथील शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील विविध वि ...
पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे समीर देशपांडे, राहुल गायकवाड, प्रताप नाईक, प्रमोद सौंदडीकर आणि अमरदिप पाटील यांना शनिवारी पुरस्कार जाहिर करण्यात आला. सामाजिक प्रबोधनात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन यावेळी महापौर स ...
मूळची हनुमाननगर पाचगांव (कोल्हापूर)ची व सध्या साऊथ वेस्ट इंग्लंड येथे शिक्षण घेणारी वेदांगी कुलकर्णी ही दि. १५ जून ते दि. २२ सप्टेंबर २०१८ दरम्यान १०० दिवसांत सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करून गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार आहे. ...
कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सार्वजनिक खासगी सहभागातून पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गोयल म्हणाले, संपूर ...
जयंती नाल्यातून मैलामिश्रित सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुटून शंभर दिवस उलटले तरी अद्याप तिच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम बुधवार (दि. १०)पर्यंत पूर्ण न झाल्यास महापालिकेवर कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांन ...
कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांनी उत्तम समन्वय राखत सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादन, पुनर्वसन आदी कामांना गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी येथे दिले. धामणी आणि उचंगी प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन उपलब्ध ...
साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प् ...