ऐन उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना कोल्हापुरातील रेल्वेस्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या तीन आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी बंद आहे. दोन तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना या ...
कोल्हापूर : येत्या महापौर निवडीत संघर्ष नक्की असल्याने गाफील राहू नका. गत स्थायी समिती निवडणुकीसारखे होऊ द्यायचे नाही. थोडी शिस्त पाळा, सहलीसाठी घरच्याच मंडळींना घेऊन चला. त्या ठिकाणी गेल्यानंतर मोबाईलचा वापर करू नका, अशा सूचना रविवारी आमदार सतेज पाट ...
कोल्हापूर : ऐन उन्हाळ््यात मुबलक पाणीसाठा असतानाही जलवाहिनींच्या दुरुस्तीच्या कामांमुळे शहरासह १३ गावांत आज सोमवारी व उद्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद होणार आहे.वीज वितरण कंपनीकडून पुईखडी येथील सबस्टेशनच्या दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या निपाणी, हुक्केरी आणि चिकोडी-सदलगा या तीनही मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांनीच बाजी मारली आहे. केलेली विकासकामे आणि राबविलेली नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा त्यांना उपयो ...
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले काम आज, सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय रविवारी रात्री प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या क ...
नेसरी : मराठा लाईट इन्फंट्री भारतीय लष्करातील नावाजलेली रेजिमेंट असून, जगाच्या इतिहासात नंबर वनची सर्वश्रेष्ठ रेजिमेंट असल्याचे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट कर्नल पद्मनाभ अनंतराव पंडितराव यांनी केले.नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे शहीद मेजर सत्यजित अजितसिं ...
कोल्हापूर : गेल्या आठ वर्षांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील १७ आरोपी हे पोलीस कोठडी, न्यायालय आवार, मध्यवर्ती बसस्थानक आवार, सीपीआर आवारामधून पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या आरोपींपैकी एकाचा इमारतीवरून उडी मार ...
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्णातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांची ने-आण करणारे स्कूल बसचालक अथवा संस्थांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आपल्या बसेस शाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करून घ्याव्यात; अन्यथा अशा बसचालक व संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा प्रादे ...
कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्र ...