कोल्हापूर : इचलकरंजी येथील प्रस्तावित‘अमृत जलसिंचन योजना’ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नसून, त्यांच्या आडून उद्योगपतींना पाणी देण्याचा घाट असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. ‘माझ्या ७५ वर्षांच्या जीवनात मी जो निर्णय ...
इचलकरंजी : कापड उत्पादक व व्यापाऱ्यांना स्थानिक वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत असलेल्या ई - वे बिलासंदर्भात आठवड्याभरात अर्थखात्याचे प्रभारी मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन खासदार राजू शेट्टी यांनी दिले.शहर व आसपासच्या ३० किलो ...
प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आॅनलाईन सातबाऱ्यासाठी दिलेल्या सर्व्हरला स्पीडच नसल्याने करवीर, पन्हाळा, हातकणंगले व राधानगरी तालुक्यांतील तलाठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी दिवसरात्र थांबूनच आॅनला ...
कोल्हापूर : घराच्या दारात फटाके का वाजविले, याबद्दल जाब विचारल्याच्या कारणावरून विचारेमाळ येथील पन्हाळकर गल्लीमध्ये राहणाऱ्या माळवी कुटुंबीयांवर तरुणांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात चारजण जखमी झाले. जखमींवर रविवारी उशिरा रात्री सीपीआर रुग्णालय ...
सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरकरांच्या हौसेचे मोल नाही, असे महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात म्हटले जाते. त्यात वाहनप्रेम तर सर्वश्रुत आहे. कोळेकर तिकटी येथील व्यवसायाने दुचाकी मेकॅनिक असलेल्या नीलेश कोंडेकर यांनी आपला सहा वर्षाचा मुल ...
सचिन भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, रामायण, महाभारत, संतचरित्र, आदी खंड रूपाने आपणा सर्वांसमोर वाचनात आले आहेत. मात्र, खेळ, व्यायामावरही खंड प्रकाशित झाले होते, त्याची अनेकांना कल्पनाही नाही. हे ‘व्यायाम ज्ञानकोश’ खंड ...
कोल्हापूर : राजकीय ईर्ष्या... एक-एक मत आणण्यासाठी सुरू असलेली कार्यकर्त्यांची चढाओढ... अशा चुरशीच्या वातावरणात जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी टक्के इतके मतदान झाले. एकूण ९२ हजार ९९४ मतदारांपैकी ८१ हजार ४२० मतदारांनी आपला हक्क बजावला; तर ११ ...
आंबा : कोल्हापूरच्या निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांना सह्याद्रीच्या डोंगरमाथ्याबरोबर, ग्रामीण जीवन, निसर्ग व रांगडा इतिहास नजरेसमोर यावा म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘आडवाटेवरचे पर्यटन’ या नावाने अनोख्या दोन दिवसीय सहलीच्या संकल्पनेला मूर्त ...
गडहिंग्लज : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र व राज्यातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप जनता दलातर्फे करण्यात आला. वाढत्या इंधन किंमतीमुळे सर्वसामान्यांना वाहने चालवणे आवाक्याबाहेर जात आहे. परिमाणी ढकल गाड्यात मोटारसायकल ...
तानाजी पोवार।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतीसाठी पाणी उपसा करणाºया कृषिपंपधारकांसाठीही ‘पाणी वाचवा’ हे शासनाचे धोरण आता लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नदीतून कृषिपंपांद्वारे उपसा होणाºया पाण्याचे मीटरद्वारे मोजमाप होऊन त्याचे बिल शेतकºयांच्या आ ...