पावसाळ्याच्या दिवसांबरोबरच इतर दिवशीही येथील जिल्हा परिषद चौकात रस्त्यावर पाणी साठण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही समस्या या पावसांत होणार नाही, असे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. ...
पर्यायी शिवाजी पूल पूर्णत्वासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली वेगवान झाल्या असून राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीची तसेच तेथे पूर्वी उत्खनन झालेल्या जागेची पाहणी केली. ...
राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज घेऊन परदेशात पळून जाणारे नीरव मोदी, विजय मल्ल्या चालतात पण प्रामाणिकपणे काम करणारे महिला बचत गट का चालत नाहीत? असा आरोप करत सोमवारपासून ‘मनसे’च्या पुढाकाराने जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद ...
राज्य सरकारच्या कर्जमाफीतील लाभार्थी खात्यांचे लेखापरीक्षण (आॅडीट) उद्यापासून (दि. ३०) सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ८० लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सुमारे ८० हजार कर्जमाफी खात्यांची तपासणी केली जाणार आहे. ...
कोल्हापूर/ मुंबई : कारखान्यांकडून विक्री होणाऱ्या साखरेला क्विंटलला किमान ३२०० रुपये निश्चित दर मिळावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्याचा एकमुखी निर्णय सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत झाला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ...
विधानसभेची पाचवी जागा लढण्याचा निर्णय राष्टÑवादीने घेतला असून, ‘कोल्हापूर उत्तर’वर दावा केला जाणार आहे. राष्टÑवादीकडे सध्या येथून ताकदीचा उमेदवार नसला तरी ऐनवेळी ...