गेली पाच वर्षे बीसक कंपनीने कारखाना चालविला, एफआरपीप्रमाणे ऊस बिले वेळेवर दिली. तोडणी-वाहतूकदारांची बिले, कमिशन, डिपॉझिटही वेळेवर दिले. करारानुसार कामगारांची देणी व थकीत पगारही दिला. ...
साखर कारखाने दिवसेंदिवस साखरेचे दर गडगडल्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत; पण संघटित असणारी साखर कामगार संघटना कारखानदारांच्या हातचे बाहुले बनत चालल्याने ...
‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना आज, गुरुवारी (दि. ३१) आमदार सतेज पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर ...
सकाळची वेळ...गेले दोन महिने घराभोवती शत्रूसारखा घिरट्या घालणारा साप बिळात गेल्याचे त्यांनी पाहिले..आणि त्याला मारण्याच्या इराद्याने, त्यांनी बिळात डोकावून पाहिलं तर त्या सापाजवळ अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला आणि सर ...
हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील माळवाडी परिसरातील घरामध्ये बुधवारी सातच्या सुमारास झालेल्या रेफ्रिजरेटरच्या स्फोटात दहा जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलगी आणि दोन महिलांचा समावेश आहे. ...
कोल्हापूर शहरात गेल्या पाच महिन्यांत ५२ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून त्याची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण शहरभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सर्वच घरांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेल्या सर्व तीन हजार मंदिरांत पगारी पुजारी नेमावे लागू नयेत यासाठीच अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायद्याद्वारे व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे. ब्राह्मण मुख ...
कॉलेजमध्ये वरिष्ठ महाविद्यालयात असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या परंतु, सध्या निवृत्त झालेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील ३० प्राध्यापकांची प्रोफेसरशीप शासन व विद्यापीठाच्या गलथानपणामुळे लटकली आहे. हे प्राध्यापक सुटा संघटनेच्या माध्यम ...
यंदा पन्हाळा, गगनबावडा हे तालुके क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी येथे केला. क्षयरोग निर्मूलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात क्षयर ...