नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याच दिवशी कामाचा निपटारा करीत झिरो पेंडन्सीचा प्रयोग यशस्वी केला. हाच प्रयोग आता कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातही राबविण्यात येणार आहे. ...
येथील विमानतळावर मोठी विमाने उतरविण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे आहेत. ते दूर करण्याची मागणी शुक्रवारी सकाळी विमानतळावर झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. ...
कोल्हापूर : नेचर अॅँड नीड कंपनी पैसे घेतल्याशिवाय रुग्णालयातून जैवकचऱ्या चा उठाव करीत नाही. महापालिकेने ३०० रुपये दर ठरविला असताना कंपनी प्रत्येक डॉक्टरकडून तीन हजार वसूल करते व त्याबद्दल डॉक्टरां च्या तक्रारी वाढल्या असल्याची तक्रार शुक्रवारी स्थाय ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्'तील बालगृह संस्थां मध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्'तील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत.वाय.डी. मान ...
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा होऊन तीन महिने झाले तरी शासनाने या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. सध्या मंदिराच्या कामकाजामध्ये अधिनियमाविरुद्ध व्यवहार सुरू आहेत. तरी १२ एप्रिल रोजी लागू झालेल्या अधिनिय ...
जिल्हा परिषदेतील कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव अजित मगदूम यांच्याविरोधात त्यांच्याच गावातील ग्रामस्थाने तिसºया अपत्याबाबत तक्रार केली असून, त्यामुळे मगदूम यांची नोकरी धोक्यात आली आहे. ...
कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याच दिवशी कामाचा निपटारा करीत झिरो पेंडन्सीचा प्रयोग यशस्वी केला. हाच प्रयोग आता कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना व इतर १००० प्रकरणे त्याच दिवशी निक ...
‘तुमचे यश हेच आमचे ध्येय!’ हे ब्रीदवाक्य घेऊन यावर्षी होत असलेल्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला कोल्हापुरातील विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने शुक्रवारी प्रारंभ झाला. ...
राज्य व केंद्रातील भाजप सरकार सूडभावना व फसवणूकीचे राजकारण करत आहे. दीड वर्षे कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळ्या अटी घालून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असून १३ हजार कोटी पेक्षा अधिक कर्जमाफीची रक्कम होऊच शकत नाही. सर्व प्रक्रिया आॅनलाईनमध्ये अडकल ...
उन्हाळी सुट्टी संपत चालली असल्याने अनेक प्रवाशांनी परतीचा प्रवास करता असतानाच पगारवाढी नामंूजर असल्याने कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केल्याने शुक्रवारी कोल्हापुर विभागीतील अनेक मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी व ...