नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
‘तुम्ही अंबाबाई देवीच्या लाडू प्रसादाचे काम भक्तीने करतात. त्यातच येथील चैतन्य व आनंदमयी वातावरण आणि नात्याप्रमाणे वागणूक कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून आपणाला मिळते. त्यामुळे बंदिवान असला तरी तुम्ही भाग्यवान आहात, असे म ...
‘पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झाली पाहिजे’, ‘वाढीव टोल टॅक्स रद्द करा’, अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हलगी-घुमक्याच्या कडकडाट आणि बैलगाडीने ट्रक ओढून या मोर्चात ...
केंद्र सरकारने साखरेच्या निश्चित दरासह बफर स्टॉकबाबत घेतलेल्या निर्णयाने बाजारात साखरेचे दर वधारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्य सहकारी बॅँकेने मूल्यांकनात सव्वाशे रुपयांची वाढ केली असून, आता प्रतिक्विंटल २७०० रुपये कारखान्यांना मिळणार आहेत. ...
बालिंगा (ता. करवीर) येथे बनावट कागदपत्रांद्वारे मूळ मालकाच्या नावावरील रिकाम्या प्लॉटची विक्री करून २६ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी दहाजणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ...
निखिल कुलकर्णी, प्रथमेश हेरेकर, सिद्धेश यादव, सूरज शिंगटे, संकेत साळोखे यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा संघाने नागपूर जिल्हा संघाचा ५-१ असा धुव्वा उडवत महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरुष फुटबॉल स्पर्धेचे दुसऱ्यांदा अजिंक्य ...
कोल्हापूर शहरातील विविध ३५ केंद्रांवरून एकूण ८२६३ जणांनी रविवारी महाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्वपरीक्षा दिली. १९५३ उमेदवार गैरहजर राहिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात आली. सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने परीक्षार्थींना केंद्रावर वेळे ...
घाऊक बाजारात साखरेच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून, दर प्रतिकिलो ३४ रुपये राहिला आहे. भाजीपाला, कडधान्य बाजार तुलनेत स्थिर राहिले आहे. फळबाजारात हापूस आंब्याची आवक कमी होऊन अननस, पेरूंच ...
गेल्या महिन्याभरापासून जवाहरनगर परिसरातील छोट्या सात ते आठ वसाहतींमध्ये डेंग्यूची साथ कमी होण्याऐवजी अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. या साथीमुळे नागरिक अक्षरश: बेजार झाले आहेत. ...
बॅँकांमध्ये घोटाळे करणाऱ्यांना केवळ शिक्षा पुरेशी नसून, त्याबरोबरच त्यांना आर्थिक दंड करणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले ...
बाजार समित्यांच्या निवडणुका नवीन कायद्यानुसार होणार असून, त्यासाठी कार्यक्षेत्रातील दहा गुंठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. ...