नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
औंध : गावागावांतील तंटे गावातच मिटवावेत, गावोगावी शांतता नांदावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. या मोहिमेला प्रारंभी उत्स्फूर्त प्रतिसादही ...
गेली चार वर्षे सुरू असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अद्यापही संथगतीनेच सुरू असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त अभिजित चौधरी यांनी मंगळवारी योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदार तसेच ...
गेल्या दोन वर्षांपासून गडहिंग्लज तालुक्यातील सरासरी पाऊसमान कमी होत आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाची सुरुवात वेळेवर झाली म्हणून काही मंडळी सुखावली असली तरी, शेतकरी मात्र चिंतेत आहे. ...
शाहूवाडी तालुक्यात रमाई आवास घरकुल योजनेचा बोजवारा उडाला आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे घर बांधणाऱ्या कुटुंबांचा संसार पावसाळ्यात उघड्यावर पडला आहे. ...
इंदौर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्टचे सर्वेसर्वा भय्यू महाराज यांनी कोल्हापुरात १३ एप्रिल २०१६ रोजी आध्यामिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. ...
बारावीच्या गुणपत्रकांचे शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये मंगळवारी दुपारी तीननंतर वितरण करण्यात आले. त्यानंतर गुणवंतांच्या अभिनंदनाचे फलक महाविद्यालयांतून झळकले. गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गर्दी केली. पदवी प्रथम वर्षा ...
कोल्हापूर महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढविणे, नागरिकांचा महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन आदी प्रचार व प्रसारासाठी जनजागृती दूचाकी रॅली मंगळवारी दसरा चौकातून काढण्यात आली. ...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत पीर बाबूजमाल कलंदर (शहाजमाल) दर्गाह शरीफ यांचा उरुसाला संदल (गंध) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमाने सोमवारपासून सुरुवात झाली. विद्युत रोषणाईने सजविलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. ...
आर्थिक परिस्थितीमुळे हृदयरोगाशी संबंधित कठीण शस्त्रक्रिया करणे अशक्य असणाऱ्या मुलांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. या चिमुकल्यांना घेऊन पालकमंत्र्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेतील ठरलेल्या सव्वा वर्षांच्या तडजोडीनुसार महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या राजीनाम्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली. ...