नितीन भगवान ।पन्हाळा : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या कोणतेही वारे वाहत असले तरी शाहूवाडी-पन्हाळ्याच्या राजकारणा त सध्या विकासाचाच बोलबाला आहे. या दोन्ही तालुक्यांत अनेक विकास योजना कार्यान्वित झाल्या आहेत. याबाबत सध्यातरी सगळ्यांचेच एकमत आ ...
बाळ चव्हाण गेले तसे ८० गाठत आलेले, पण मापे दृष्टी कोणाने अकालीच. अहो, पडजीभ जिभेला लागते म्हणून आपणच स्वत: घरच्या घरी कट करणारे. डोळ्यात वाढलेले लालसर मांस कोकणातल्या कुठल्याशा नदीत मिळणाऱ्या माशाला पकडून त्याचा मेंदू डोळ्यात भरून बरे ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील संवर्ग एकमधील अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने जिल्ह्याच्या विकासावर विपरित परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पंचायत राज समितीने गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थेत ...
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने २५ ते २९ आॅक्टोबर २0१८ रोजी पुणे येथे अॅग्रीकल्चर कॉलेजवर ‘ब्राह्मण उद्योजक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये कोल्हापूरमधून उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास उद्योजक नितीन वाडीकर आण ...
मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण समारंभ आणि माजी विद्यार्थी मेळाव्यात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख बोलत होते. ...
कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यांवरील बांधकामासाठी आणलेल्या २८ हजार किमतीच्या लोखंडी प्लेटा चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम मारहाण करीत करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातील ऊर्जा व तत्सम इंधन बनविणारे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध आहे. त्यावर आधारित सुमारे ५० कोटी रुपये खर्च असणारे हे प्रक्रिया केंद्र कोल्हापूर जिल्ह्यात उभारणे आवश्यक आहे. ...
निवडणुकीतील सर्व घोषणांची अंमलबजावणी करायची नसते, हा आपल्याकडे सिरस्ता आहे. पण स्वत:च स्वत:च्या वडिलांच्या नावाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेले ‘गोपीनाथरावजी मुंडे ऊस तोडणी-वाहतूक कामगार महामंडळ’चार वर्षे झाले तरी ...