महाराष्ट्रात चिखलातून कमळ उगवल्याप्रमाणे अनेक सुधारक झाले; परंतु आता भलतीच कमळं उगवली आहेत. देशातील खवळलेला शेतकरी आता ‘कमळ’ शिल्लक ठेवणार नाही. हा सगळा चोरांचा बाजार ...
डॉलरचा भाव वधारल्यामुळे निर्यातीत सुताला चांगला भाव मिळू लागला. त्यामुळे सूत गिरण्यांनी सुताची निर्यात मोठ्या प्रमाणात चालू केली असून, स्थानिक बाजारातही सुताचे भाव ...
कुरुंदवाड : पालिकेत बांधकाम विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. येथील बांधकाम सभापतिपदी एका महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण आहेत. ...
कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकºयांना ३७६ कोटींची कर्जमाफी दिल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.भारतीय स्ट ...
कोल्हापूर : शहरातील जवाहरनगर, नेहरूनगर, कदमवाडी, जाधववाडी, शहाजी वसाहत, आदी भागांत घरोघरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून येत असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत; पण शहरातील अनेक खासगी रुग्णालये डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांनी भरली असतान ...
विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजात ‘चौगले’ किंवा ‘चौगला’ आडनावाबाबत अजूनही हीनतेची भावना असून त्यामुळे या समाजातील मुला-मुलींची लग्ने ठरताना मोठी अडचण येत आहे. आपल्याच समाजातील ज्याच्या कनिष्ठतेबद्दल ठोस असा दाखला फारसा आढळू ...
कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाºया जिल्ह्यातील ३७ प्राथमिक शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच बदली झालेल्या सर् ...
कोल्हापूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात मेळावा घेऊन थेट प्रचारच सुरू केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला आ ...
बेळगाव : कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या गौरी लंकेश यांची हत्या करण्याचा कट बेळगाव येथे शिजल्याचा अंदाज आहे. यासाठी या हत्याप्रकरणातील संशयित परशुराम वाघमारे याला घेऊन एसआयटीचे पथक बेळगावला आले आहे. बेळगाव परिसरावर एसआयटीच ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेने ‘दिव्यांग उन्नती अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांची नोंदणी, सविस्तर माहितीचे संकलन आणि त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ...