कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे यंदापासून शालेय खेळाडूंची आॅनलाईन पद्धतीने नोंदणी घेतली जात आहे. यात ३ हजार ७२८ शाळांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या आॅनलाईन पद्धतीमुळे या सर्व शाळांतील खेळाडूंची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आ ...
कोल्हापूर शहर हद्दीतील अवैध बांधकामे किंवा विनापरवाना बांधकामे नियमित करुन घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढविली असून आता यासाठी ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याआधी दि. ६ जूनपर्यंत ही मुदत देण्यात आली होती. मात्र याबाबत नागरीक ...
मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेले दररोज ८० ते ९० रुग्ण शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल होतात. जानेवारीपासून २८ जून अखेर रेबिजने तीन जणांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला आहे. ...
कोल्हापूर : गेल्या ५८ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये २५ लाख ३७ हजार ३९९ इतकी वाढ झाली आहे. मात्र, २00१ ते २0११ या दहा वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीचा जो वेग होता तो पुढच्या आठ वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट ...
कॉपोरेट क्षेत्रात सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याने कला शिक्षणाकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्हयातील सहा कला महाविद्यालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. ...
कोल्हापूर शहरात सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला, दिवसभर अधून मधून कोसळलेल्या हलक्या सरी वगळता उघडीप राहिली. जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस सुरू असल्याने तब्बल २५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली असली तरी जनजीवन का ...
विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने जाहीर केलेली निवड यादी पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी सोमवारी दुपारनंतर महाविद्यालयांमध्ये गर्दी केली. यावर्षी वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमाला पसंती दिली. या माध्यमाचा कटआॅफ यं ...
श्री. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानच्या खजिन्यात जून २०१८ अखेर बारा कोटी २१ लाख २२ हजाराचे सोन्याचे तर ३ क ोटी ८८ लाख १३ हजार किंमतीचे चांदीचे असे १६ कोटी ९ लाख ३६ हजार रूपयांचे दागिने आहेत. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष मह ...
पालकमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदय शस्त्रक्रियेसाठी कोल्हापुरातून दहा लहान मुले आणि त्यांचे पालक अशा तीस जणांना मुंबईला पाठविण्यात आले. ...
विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंतांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे. त्यांनी प्रशासनात काम करताना समाजहिताला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनय कोरे यांनी येथे केले. ...