‘तिरूपती-कोल्हापूर’ मार्गावर धावणाऱ्या हरिप्रिया एक्सप्रेसचे इंजिन मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वेस्थानक) येथे रुळांवरून घसरले. त्यानंतर दुसरे इंजिन जोडून ही एक्सप्रेस तिरूपतीच्या दिशेने रवाना करण्यात आली. अडीच ...
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यातून देशभरात जाणाऱ्या हजारो टन साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल मंदावली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, पेट् ...
शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले. शिवसेना मोगलाई खपवून घेणार नाही, टाळे काढल्यास याद राखा असाही दम दिल्याने अधिकारी व कर्मचारी हतबल झाले. ...
औरंगाबाद येथे मराठा समाजातील कार्यकर्त्याने घेतलेल्या जलसमाधीनंतर राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका उडाला. त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही उमटले. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी होत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे मंगळवारी सकाळी दीड फुटाने कमी करुन साडे पाच फुटांवर ठेवण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. सध्या सहा दरवाजे आणि पायथा वीजगृहातून २५७०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ...
कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या दहा बड्या थकबाकीदारांच्या दारात पावसाळ्यानंतर ढोलताशा घेऊन जाण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संबंधित थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रांसह डिजीटल फलकांच्या माध्यमातून प्रसिद्ध करून त्यांची मालमत्ता लिलावात काढण्याची प् ...
समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी’ यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, शिक्षिका हातकणंगले तालुक्यातील आहे. बाराही तालुक्यांतील शि ...
संतोष बामणे।उदगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या वर्षात ऊस दरानंतर सोमवार (दि. ९) पासून गायीच्या दुधाला दर मिळण्यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. याला प्रतिसाद देत राज्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच मुंबई येथील दूध रोखल्यानंतर प्रत्येक जिल्ह् ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारीही उघडझाप राहून काही काळ शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊनही पडले. जिल्ह्यातील नद्या अजून तुडूंब भरल्या असल्याने अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली आहेत. ...