हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप्ड, कोल्हापूर संचालित समर्थ विद्यामंदिर आणि समर्थ विद्यालय, उचगाव पूर्व या शाळेच्या वतीने कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचन आणि अभिनयातून विद्यार्थ्यांनी ‘विंदां’च्या बालकविता सादर केल्या. ...
गर्द हिरवाईमध्ये वसलेला चित्री प्रकल्प आजरा तालुक्यातील २२५ धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे सौंदर्याने फुलला आहे. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच आज पर्यटकांचे पाऊल चित्रीच्या दिशेने पडत आहे.यावर्षी एक महिना अगोदरच चित्री ओव्हर फ्लो झाल्याने ...
कोल्हापूर: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा प्रारंभ शुक्रवार (दि. ३) पासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात या वसतिगृहात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. इमारतीचे काम पूर्ण होईल, त्याप्र ...
शासकीय मान्यतेपेक्षा अधिक विद्यार्थी, तुटपुंज्या पगारावर होणारी शिक्षक व कर्मचारी भरती, शाळेच्या व्यवस्थापनावर होणारा वाढीव खर्च, अनुदानाचा अभाव अशा विविध कारणांमुळे बौद्धिक अक्षम (मतिमंद) विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळांची फरफट ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून, मंगळवारीही ग्रामीण भागातून दुचाकी रॅलीचे अनेक ‘भगवे जथ्थे’ दसरा चौकातील आंदोलनात येऊन सामील झाले. ...
राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन कोल्हापूर संस्थानात केलेल्या स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचे शताब्दी वर्ष उद्या, गुरुवार (दि. २ आॅगस्ट) पासून सुरू होत आहे. शाहूंनी २ आॅगस्ट १९१९ रोजी हा कायदा केला आहे. त्यातून त्यांचा ...
कोल्हापूर - आज अंगारकी संकष्टीनिमित्त कोल्हापूरमधील ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर कोल्हापूरमधील ... ...
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील १९ लाख सरकारी, निमसरकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत संपावर जाणार आहेत. ...
दोन दिवसाच्या विश्रांती नंतर मंगळवारी जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप राहिली असून ढगाळ वातावरणासह हवामानात गारवा जाणवत आहे. ...
कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी अंबाबाई मंदिरात शिवाजी पेठेतील महिलांच्यावतीने व राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने साकडे घालण्यात आले. यावेळी देवीचा गोंधळ ... ...