ऊस दराच्या बाबतीत फक्त घोषणांचा पाऊस पाडणारं व शेतकऱ्यांना हाताहात फसवणाऱ्या या करंट्या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, ऊसाला विनाकपात एकरकमी ३५०० रुपये दर दिलाच पाहिजे यासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू तसेच भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची ...
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने कोल्हापुरात डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह आॅगस्टमध्ये सुरू केले. राज्यातील या पहिल्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा आणि अभ्यासासाठी टेबल, खुर्च्यांची आवश्यकता आहे. या वसतिगृहाचा कोल्हापूरसह ...
शिवसेना-भाजप युती झाली तर सोबत, नाही तर स्वतंत्र लढायचे आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सोमवारी येथे केले. याच कार्यक्रमात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मह ...
गेल्या दहा महिन्यांत गोव्याहून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह चालकांवर कारवाई करून सुमारे अडीच कोटी किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. ...
दीड लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी पोलीस हवालदार पांडुरंग बापू वरुटे (३४, रा. आरे, ता. करवीर) यांना प्रथमवर्ग न्यायाधीश झेड. झेड. खान यांनी तीन महिने कारावासाची शिक्षा व दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ...
रेशनच्या ग्राहकांचा यंदाचा दिवाळी फराळ गोड अन् खुसखुशीत होणार आहे. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेतील सुमारे साडेपाच लाख रेशन ग्राहकांसाठी साखर जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. उडीद व हरभरा डाळ दोन दिवसांत येणार असून, १ नोव्हेंबरपासून त्यांचे ...