शिवसेनेबरोबर युती होईल की नाही, उमेद्वार कोण असेल, याविषयात अधिक काळ लक्ष न घालता पक्ष देईल, त्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बो ...
नागरिकांना आपली संपत्ती, मिळकत जाहीर करण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या आयकरदात्यांची संख्या तीन कोटींवरून सहा कोटींवर पोहोचली आहे. नागरिकांनी योग्य कर भरल्यास ही संख्या दहा कोटींपर्यंत जाईल. गेल्या आर्थिक वर्षात द ...
गोड-गोड बोलण्याचा संदेश देणारा आणि नववर्षातील पहिला सण असलेली मकरसंक्रांत आज, मंगळवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त बाजारपेठेत तिळगुळाच्या वड्या, काळ्या साडया, ड्रेस, तसेच लहान मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांची खरेदी केली जात होती. दरम्यान, सोमवार ...
कोल्हापूर : राज्यातील १४ सुरक्षा रक्षक मंडळे एकत्रीकरण करावे, पगारवाढ करावी, दर्जेदार खाकी गणवेश असावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक ... ...
कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी बाजारपेठ व परिसरातील रस्त्यांची गेल्या ३० वर्षांत डागडुजी केली नसल्याने या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिक आणि व्यापाऱ्यांनी सोमवारी दुपारी महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत लक्ष्मीपुरीतील मुख्य रस्त्याव ...
आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली पाहिजे, ही जनतेची अपेक्षा असल्याने त्याचा आदर राखत शिवसेनेशी युती करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेसह जे समविचारी घटक येतील त्यांना सोबत घेऊन युती केली जाईल; परंतु जर कोणी येणार नसेल, तर स्वबळावर निवडणूक ...
वाढलेली झाडेझुडपे, कचऱ्याचा कोंडाळा आणि प्रातर्विधीच्या दुर्गंधीत अडकलेल्या लक्ष्मीपुरी येथील छत्रपती संभाजी महाराज पुलाने मोकळा श्वास घेतला़. या पुलावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...