दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडचे नागरिक अडचणीत असताना कोल्हापूरने त्यांना केवळ आश्रय नव्हे तर उत्तम सेवा सुविधा दिल्या. पोलंड आणि कोल्हापूरचे हे जिव्हाळ््याचे नाते, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध आणखी दृढ करण्यासाठी पोलंडमध्ये स्मारक उभारण्यात येणा ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आजरा, चंदगडसह सिंधुदूर्ग व गोवा राज्याचे पूर्व भागात अवैध मद्य तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय कुप्रसिध्द ‘श्रीधर भाई गँग’ला मोका लावण्यात आला. मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर परिक्षेत्राचे विशेष पोलीस मह ...
कोल्हापूर महानगरपालिका घरफाळा विभागाने सोमवारी एकाच दिवसात एक कोटी १६ लाख रुपयांचा घरफाळा गोळा केला. याबाबत चारही विभागीय कार्यालयांना उद्दिष्ट्य निश्चित करून देऊन वसुलीकरिता करनिर्धारक व संग्राहक, विभागाचे अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी केले होते. ...
कोल्हापूर : येथील शिवाजी पुलावरून गेलेल्या एका वृत्तवाहिनीची केबल शॉर्टसर्किटने पेटल्याने गोंधळ उडाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ... ...
आचासंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने १५ मार्चला सेंट्रल किचनबाबतचा गोपनीय आदेश काढून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामना संपल्यानंतर मैदानातील वाद उफाळून हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत स्टेडियमवरील लाईटच्या वायर, रस्त्याकडेला उभी असलेली वाहने, चहाटपरी आदींची मोडतोड केली होती. याप्रकरणी दिलबहार आणि पाटाक ...
राजाराम लोंढे कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत प्रचाराने गती घेतली असून सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीही सुरू झाली आहे. लोकसभेच्या ... ...
काँक्रीटच्या जंगलात बऱ्यापैकी राखलेल्या मोजक्या मैदानांपैकी एक म्हणजे मेरी वेदर मैदान होय. खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांचा येथे कायम राबता असतो; मात्र महापालिका प्रशासनाची अनास्था, मद्यपी, प्रेमीयुगुले यांचा विळखा अशा गैरव्यवस्थांच्या कोंडाळ्यामध्य ...
शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होणार आहेत. या सत्रात एकूण ६४० परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ५६ दिवसांत घेण्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे. ...
लोकसभा निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचेच तगडे आव्हान आहे. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच जास्त आक्रमक असल्याने त्याच पक्षाच्या गंडस्थळावर हल्ला करण्याचा युतीचा प्रयत्न आहे. रविवारी (दि. २४) झालेल्या युतीच्या ...