गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळबाजार तेजीत आहे. भाज्यांची आवक वाढल्याने दरही आवाक्यात आले आहेत. लिंबूचे दर मात्र अनपेक्षितरीत्या वाढले आहेत. मेथी दुर्मीळ झाली असली, तरी कोथिंबिरीचा मात्र बाजारात सुकाळ आल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. ...
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुले खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना खिशाला मोठी झळ सोसावी लागली. झेंडू २00 रुपये, तर शेवंती ३00 ते ३५0 रुपये, निशिगंध ५00 ते ६00 रुपये किलो अशा उच्चांकी दराने खरेदी करावी लागली. ...
सर्व संकटांवर मात करणारे दैवत म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, अशा विघ्नहर्त्याची चतुर्थी आहे. हाच धागा पकडून शहरातील पूरग्रस्त नागरिकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मोफत गणेशमूर्ती वाटप करण्यात आल ...
ज्यांनी ज्यांनी महाडिक कुटुंबाला मदत केली, त्यांच्यासाठी महाडिक, सगळे घरदार जुगार लावतो. सगळे संपले तरी चालेल, पण दिलेला शब्द पाळतो, ही आमच्या राजकारणाची पद्धत आहे. माझे राजकारण ‘काख हात लांब आणि काख हात रूंद’ असल्याने त्यातून कोणी सुटत नाही, असा इशा ...
गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानातून मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. यामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता. ...
सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यां ...
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...