त्यानंतर सन २००८ मध्ये शासनाने हा पार्क खासगी कंपनीला चालविण्यासाठी दिला आहे. यानंतर २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या युती सरकारने याबाबत कोणतेच ठोस धोरण आखले नाही. त्यामुळे आयटी पार्कचे घोंगडे भिजत पडले आहे. ...
याचाच अर्थ मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन ५० लाख ७४ हजार टनांनी कमी राहणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले साखरेचे दर वाढून साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षा साखर उद्योगातील जाणकारांची आहे. ...
दिवाळीसारख्या मोठ्या खर्चाच्या सणासाठी बँक ग्राहकांकडून एटीएममधून, तसेच प्रत्यक्ष बँकेतून मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. दिवाळीच्या अगोदर दोन ते तीन आठवडे पैसे काढण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्या तुलनेत पैसे बँकेत भरण्याचे प्रमाण घटते. ...
सांगली जिल्ह्यातील महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि. कंपनीकडून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. शिरोळ, चंदगड, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांत प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सुट्टी असल्याने मतदारांच्या थेट गाठीभेटी, गुप्त बैठका आणि सभांनी रविवार गाजला. सकाळपासून रात्री दहापर्यंत प्रचाराचा नुसता धुरळाच उडाला. शहराच्या ठिकाणी वॉर्डनिहाय बैठकांचे, तर ग्रामीण भागात लहान लहान गावे, वाड्यावस्त्यांवर उमेदवार व त्यांचे नातेवाईक ...
दिवाळीच्या तोंडावर सुके खोबरे महागले असून, ते २०० रुपये किलो झाले आहे; तर आवक घटल्याने टोमॅटो व केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे चित्र आहे. ३० रुपये किलो दराच्या टोमॅटोचा दर बाजारात ५० रुपयांवर पोहोचला आहे; तर केळीचा दर ३० रुपयांवरून ८० रुपय ...