शेतकऱ्यांचे काम कुठेही अडता कामा नये, हेच माझे आजवरचे धोरण राहिले आहे. स्वत: कधी चहा घेत नाही. बाहेर गेलो तरी स्वत:चा डबा जवळ असतो; त्यामुळे कुणाच्या मिंध्यात असण्याचे कारण नाही. जे करायचे ते उत्तमच आणि सर्वांना विश्वासात घेऊनच. साहजिकच याचा परिणाम इ ...
महासैनिक दरबार हॉल येथे शनिवारी झालेल्या स्वागत समारंभास कोल्हापुरातील अपंग संस्था, वृद्धाश्रम, अंधशाळा, निराधारांसाठी काम करणाऱ्या १४ सामाजिक संस्थेतील विशेष पाहुणे उपस्थित राहून, नववधूला आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. ...
शेती क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार निर्मिती करणा-या वस्त्रोद्योगात गेल्या पाच वर्षांतील धोरणामुळे मंदी पसरली आहे. त्यातच आता या नव्या धोरणामुळे चीन व बांगलादेशमधील सूत व कापड देशाच्या बाजारपेठेत येणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका या देशांतर्गत उद्योग ...
काही अधिकाऱ्यांची कामकाजामध्ये प्रगती दिसून येत नसल्याने त्यांची थेट कानउघाडणी केली. पोलीस ठाणे परिसर फिरुन स्वच्छतेची माहिती घेतली. अचानक भेटीने काहीजणांच्या चेहºयावर तणाव व भीती दिसत होती. ...
रंकाळा संवर्धनासाठी झटणाऱ्या कोल्हापूरातील रंकाळा प्रेमी व बच्चनवेडे कोल्हापूरी गु्रपतर्फे ‘ चला पुन्हा एकदा घालूया रंकाळा प्रदक्षिणा’ ही मोहीम शनिवारी सकाळी घेण्यात आली. विशेष म्हणजे दोन वेळा जेवा, ५५ मिनिटात जेवा व ४५ मिनिटे चाला असा जीवनमंत्र देणा ...
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखालील स्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशातील अमरावती गावाकडे शुक्रवारी सकाळी रवाना झाले. ... ...
सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी प्राधान्याने पूर्ण करावीत, त्याचबरोबर ५ नोव्हेंबरला त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ...
महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हा बॅँकेशी संलग्न शेतकरी असून, याद्यांचे वर्गीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्य ...